Category: संरक्षण

1 4 5 6 7 8 21 60 / 201 POSTS
भारत-पाक संबंध आणि मानवी किंमत

भारत-पाक संबंध आणि मानवी किंमत

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात झालेले बदल माझ्यासारख्या संशोधकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण या मागे माझे दशकभराचे संशोधन आहे. शिवाय [...]
गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष् [...]
‘विश्वसनीय माहिती मिळूनही पुलवामा हल्ला झाला’

‘विश्वसनीय माहिती मिळूनही पुलवामा हल्ला झाला’

नवी दिल्लीः फेब्रुवारी २०१९मध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेल्या पुलवामा घटनेसंदर्भात एक नवी माहिती उघडकीस आली आहे. पुलवामामध्ये भारतीय सुरक्षा यंत्र [...]
कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

वजनदार भूराजकीय आणि धोरणात्मक मुद्दयांसोबत जनरल विंटर यांच्या आदेशानुसार अर्थात हिमालयातील कडाक्याच्या हिवाळ्यामुळे लदाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेलगत (एल [...]
सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर [...]
‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’

‘बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला मोदींमार्फत मिळाली’

करुर (तामिळनाडू) : बालाकोटवर हवाई हल्ला केला जाणार याची पूर्वमाहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांन [...]
अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले

अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले

नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशात चीनकडून एक गाव वसवले जात असल्याची माहिती सरकारकडे असून देशाच्या संरक्षणाला आव्हान देणार्या चीनच्या अशा बांधकामांवर सरकारच [...]
लष्करातील व्यभिचार गुन्हाच ठरवाः केंद्राची भूमिका

लष्करातील व्यभिचार गुन्हाच ठरवाः केंद्राची भूमिका

नवी दिल्ली: व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले, तरी सुरक्षा दलांतील कर्मचाऱ्य [...]
आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?

आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?

एखाद्या राज्याकडे आकसाने पाहण्याची केंद्र सरकारची भूमिका गेल्या काही काळापासून सातत्याने जाणवत असून त्याचाच परिपाक राज्यातील नगर येथील केंद्रीय संरक्ष [...]
कथा दहशतवाद्यांची

कथा दहशतवाद्यांची

खरं तर ही कथा नाही, एक चीड आणणारी वास्तविक घटना आहे, पण ती एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशीच आहे. यात तारुण्य आहे, अजोड प्रेम आहे, रोमांच आहे, श [...]
1 4 5 6 7 8 21 60 / 201 POSTS