Category: सामाजिक
गर्दीत हरवलेला गीतकार
‘‘मै यही, इसी जगह खडा था, इसी तरह शाम का वक्त था.. इसी तरह सूरज डूब रहा था और मन में गीत जनम ले रहा था..’’ [...]
आसाममध्ये भाजीविक्रेत्याचा झुंडबळी
गुवाहाटी : आसाममधील कामरूप जिल्ह्यात एका भाजी विक्रेत्याला पाच जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ठार मारले. पोलिसांनी या प्रकरणी फैजुर हक और युसूफुद् [...]
‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन
नवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शन करणार्या जेएनयूच्या दोन विद्यार्थीनी [...]
पालावरचा ‘कोरोना’
कोरोना या न दिसणाऱ्या एका विषाणूने सबंध सजीव सृष्टीमध्ये बुद्धिमान म्हणून मिरवणाऱ्या माणसाला ताळेबंद केले आहे आणि ज्यांना घरच नाही त्यांना मात्र वाऱ्य [...]
तेलंगणमध्ये विहिरीत ९ जणांचे मृतदेह
हैदराबाद : तेलंगणमधील वारांगळ जिल्ह्यातील एका गावातल्या विहिरीत ९ जणांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळी आढळून आले. या मृतदेहांतील ६ मृतदेह एकाच कुटुंबातील [...]
प. बंगाल-अम्फान वादळात ७२ जणांचे बळी
कोलकाता : प. बंगालमध्ये आलेल्या अम्फान या चक्रीवादळाने गेल्या दोन दिवसांत ७२ जणांचे प्राण घेतले व हजारो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बुधवार [...]
लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना पगार द्यावा हा आपणच दिलेला आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतला आहे. २९ मार्चला गृहखात्याने लॉकडाऊनच्या क [...]
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार
नवी दिल्ली : पालघर हत्याकांड घडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर बदनामीकारक वक्तव्य करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक व पत्रकार अर्णब गोस [...]
सर्वांना योग्य प्रतिनिधित्व हाच आरक्षणाचा उद्देश
आरक्षणाचा उद्देश कधीही गरिबांचे आर्थिक सबलीकरण हा नव्हता. सार्वजनिक क्षेत्रातील जातीची मक्तेदारी मोडून काढणे हीच आरक्षणामागील मूळ संकल्पना होती. आर्थि [...]
मोदींनी खिल्ली उडवलेली मनरेगा आता कामी आली
देशात गेल्या सहा वर्षांत जेवढे दुष्काळ पडले व शेतमालाच्या किंमती घसरल्या तेव्हा मनरेगाने मोदी सरकारला हात दिला. वास्तविक २०१५-१६मध्ये मोदींनी संसदेत म [...]