Author: कबीर अगरवाल
कृषी विधेयकांना विरोध का?
एपीएमसींचे प्रचलित वर्चस्व नष्ट झाले, तर खासगी ऑपरेटर्स/व्यापारी/अडते दरांवर नियंत्रण ठेवतील अशी भीती त्यांना वाटत आहे. एपीएमसींच्या बाहेर खासगी बाजार [...]
प्रलंबित दाव्यांच्या दंडात्मक व्याजापासून शेतकरी वंचित
२०१९-२० मध्ये मुदत उलटून ७ महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना देय असलेले ३,००० कोटी रुपये कंपन्यांनी दिलेले नाहीत. या केवळ दाव्यापोटी देय रकमा व विलंबाचा [...]
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित
लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झालेल्या कोट्यवधी जनतेच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा करावी व मोफत धान्य द्यावे अशा सूचना अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञ व सामा [...]
हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नस [...]
मोदींनी खिल्ली उडवलेली मनरेगा आता कामी आली
देशात गेल्या सहा वर्षांत जेवढे दुष्काळ पडले व शेतमालाच्या किंमती घसरल्या तेव्हा मनरेगाने मोदी सरकारला हात दिला. वास्तविक २०१५-१६मध्ये मोदींनी संसदेत म [...]
लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू
लॉकडाऊन पुकारल्यानंतर घरच्या ओढीने लाखो श्रमिक आपल्या घराकडे परतू लागले आहेत. पण यात अनेक श्रमिकांचे मृत्यू रेल्वे, रस्ते अपघाताबरोबरच सतत चालल्यामुळे [...]
मनरेगात घसरला रोजगार; ७ वर्षातला निचांक
गेल्या वर्षी २०१९मध्ये एप्रिल महिन्यात ज्यांना मनरेगा अंतर्गत काम मिळाले होते त्यापैकी केवळ २० टक्के कुटुंबांना यंदाच्या एप्रिल अखेर मनरेगात काम मिळाल [...]
भूकबळीची भीती; तांदळापासून इथेनॉलसाठी केंद्राचे प्रयत्न
देशाच्या अन्नधान्य गोदाम महामंडळातील अतिरिक्त असलेल्या लाखो टन तांदळाचे इथेलॉनमध्ये रुपांतर करून त्यातून हँड सॅनिटायझर तयार करण्याचा निर्णय पेट्रोलियम [...]
इराणमध्ये अडकलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण?
नवी दिल्ली : इराणमध्ये अडकलेल्या किमान २५४ भारतीय यात्रेकरूंना नोव्हेल कोरोना विषाणूमुळे होणारा COVID-19 आजार झाल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे, अस [...]
दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत
"हिंदूंनी गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले,” माझ्या फोनवरून जाळपोळीची छायाचित्रे पुसून टाकत एका हिंदू गटाचा सदस्य म्हणाला. [...]