1 23 24 25 26 27 612 250 / 6115 POSTS
स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !

स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !

१५ ऑगस्ट १९४७ भारत स्वतंत्र झाला. मात्र या स्वातंत्र्याची किंमत भारताला मोठ्या प्रमाणात मोजावी लागली. सर्वच स्तरावर आणि क्षेत्रात नाती गोती, जमीन जुमल [...]
भारतीय स्वातंत्र्य: शत्रू कोण? नेता कोण?

भारतीय स्वातंत्र्य: शत्रू कोण? नेता कोण?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. भारत समर्थ होत आहे तो घटनात्मक लोकशाही आहे म्हणून. या घटनात्मक लोकशाहीला नखे लावायची तयारी पुन्हा झालेली आ [...]
आयडिया ऑफ इंडिया बदलते आहे…

आयडिया ऑफ इंडिया बदलते आहे…

भारतीय राज्यघटनेला धक्का न लावता “आयडिया ऑफ इंडिया” बदलण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. बहुसंख् [...]
फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती

फडणवीसांकडे गृह, लोढांकडे महिला बालविकास; बंडखोर गटाकडे कमी महत्त्वाची खाती

मुंबई:  एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना गट व भाजपने रविवारी अखेर खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर नजर टाकल्यास फडणवीस यांच्या भाजपचा मंत्रिमंडळावर कब्जा झा [...]
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नेहरूंचा ‘ठळकपणे अनुल्लेख’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नेहरूंचा ‘ठळकपणे अनुल्लेख’

पॉलिस्टरचे तिरंगे खिडक्यांवर फडकवून, देशभरात साजरा होत असताना, यातील नेहरूंचा अनुल्लेख ठळक जाणवत आहे. सर्व अधिकृत पत्रकांतून नेहरूंची नाव व प्रतिमा तर [...]
राज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

राज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्लीः सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तशी माहितीही या मंत्र्यांनी दिली असून असोसिएशन फॉर डेमो [...]
सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांना बोलताही येत नाही. शुक्र [...]
नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

गाझियाबादः  शहरातील डासना देवी मंदिराचे पीठाधीश्वर व कट्टरवादी हिंदू धर्मगुरू यति नरसिंहानंद यांनी सत्तारुढ भाजपच्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावर सर्व [...]
‘घरोघरी तिरंगा’मुळे देश जात-धर्म विसरून एक झालाः मुख्यमंत्री

‘घरोघरी तिरंगा’मुळे देश जात-धर्म विसरून एक झालाः मुख्यमंत्री

मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाले असून यामुळे र [...]
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान

मुंबई: पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२ [...]
1 23 24 25 26 27 612 250 / 6115 POSTS