३१ जुलैला विधानसभा सत्र बोलवाः गेहलोतांची मागणी
नवी दिल्लीः राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रांकडे ३१ जुलै रोजी विधानसभा सत्र बोलावण [...]
‘ऑस्कर’नंतर हिंदी सिनेमे मिळणे बंद झाले: रसुल पूक्कुटी
मुंबई: ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटांत काम मिळणे बंद झाले, असे साउंड डिझायनर रसुल पूकुट्टी यांनी नुकते [...]
टिपूबाबतचे धडे अभ्यासक्रमातून वगळले
नवी दिल्ली: कोविड-१९ साथीमुळे अध्ययनात निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर, १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करत अ [...]
काश्मीरातील भूसंपादनाचा निर्णय लष्कराकडे
नवी दिल्लीः भारतीय लष्कर, बीएसएफ – सीआरपीएफ आता गृहखात्याच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय जम्मू व काश्मीरमधील कोणतीही जमीन सामारिकदृष्ट्या कारणाखाली ताब् [...]
सरकार बनवण्यात आत्मनिर्भरता कधी येणार?
बहुमत चाचणी हा अशा संकटाच्या काळातला सर्वात योग्य आणि घटनात्मक मार्ग. पण राजस्थानच्या केसमध्ये एका लोकनियुक्त सरकारला ती संधी वापरण्यापासून वंचित ठेवल [...]
‘रफाल’ आणि राजनय
‘रफाल’ भारतात दाखल होत असताना त्याच्या प्रवासमार्गावर केवळ भारत आणि इतर देशांमधील राजनयिक संबंधांचे प्रतिबिंबही उमटलेले दिसत आहे. तसेच येथून पुढील काळ [...]
राजस्थान- बसपा व्हीप काढू शकत नाहीः तज्ज्ञांचे मत
नवी दिल्लीः बहुजन समाज पार्टीने (बसपा) रविवारी राजस्थान विधानसभेतील आपल्या ६ आमदारांना एक व्हीप काढून सत्तारुढ काँग्रेसच्या विरोधात अविश्वासाच्या ठराव [...]
काश्मीर केंद्रशासित असेपर्यंत निवडणूक लढवणार नाहीः अब्दुल्ला
नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर हे जोपर्यंत केंद्रशासित प्रदेश राहील तोपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याचे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फ [...]
दिवाळखोरी कायदाच सरकारने सौम्य केलाः उर्जित पटेल
आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून पायउतार झालेले डॉ. पटेल त्यांच्या ‘ओव्हरड्राफ्ट’ या पुस्तकात लिहितात, “आयबीसीच्या अमलबजावणीत प्रमोटर्स/प्रायोजकांचा त्यांच् [...]
सत्ताधाऱ्यांचा विजय-दिवस
भारतात सत्ताधारी वर्गाला देशप्रेम, देशभक्ती आणि विजय दिवस साजरा करायचा असतो....पण गरीब, कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर तरुणांच्या जीवावर. युद्ध शक्यतो टाळली [...]