काश्मीर ग्राऊंड रिपोर्ट – अस्वस्थता, तणाव व भीती
श्रीनगर : जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करण्याची घोषणा जेव्हा सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा [...]
सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थिती गंभीरच
महापुराने वेढलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची परिस्थिती गुरुवारीही गंभीर होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरात आले आणि नंतर [...]
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरा [...]
काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?
आपला पराभव कशामुळे होतो आहे हेच काँग्रेसला समजलेले नाही. हे समजण्यासाठी चिंतन, मनन, मंथन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने चिंतन - मंथन करण्याची परंपराच क [...]
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले
नोटबंदीप्रमाणेच, ही टोकाची कृती सत्ताधारी गटाकरिता निवडणूकीत लक्षणीय लाभ मिळवून देईल यात शंका नाही. [...]
कोल्हापूर, सांगलीत महापूर : हजारो नागरिकांचे स्थलांतर
सततच्या पावसाने कृष्णा व पंचगंगा नद्यांना महापूर येऊन सांगली व कोल्हापूर ही दोन शहरे संकटात अडकली आहेत. बुधवारी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५५ फूट ४ [...]
सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथील लोधी रोड स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण [...]
सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी
राज्यसभेत सुरुवातीला भाजप आणि मित्रपक्षांच्या हातात काही हुकुमी पत्ते होते. भाजपने लोकसभेऐवजी हा प्रस्ताव व विधेयके राज्यसभेत आणली. हा निर्णय खूप मोजू [...]
हिंदू राष्ट्राचे अंतिम ध्येय दृष्टिक्षेपात!
संघ परिवाराच्या स्वप्नांची पूर्तता होत आली आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय लोक त्याचा विजयोत्सव साजरा करत आहेत. [...]
३७० कलमाचे पडसाद द. आशियाच्या राजकारणावर
भारताची खरी कसोटी आता परराष्ट्रनीती आखणाऱ्या तज्ज्ञांच्या तसेच राजनैतिक संबंध प्रत्यक्षात आणणाऱ्या जाणकारांवर अवलंबून आहे. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षी [...]