Author: सुधाकर जाधव

1 2 10 / 11 POSTS
सरकार अल्पायुषी नसल्याचे दर्शविणारे १०० दिवस

सरकार अल्पायुषी नसल्याचे दर्शविणारे १०० दिवस

या १०० दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला पोक्तपणा आणि समजूतदारपणाने आघाडीतील इतर नेत्यांनी त्यांना दिलेली साथ याच्या तुलनेत विरोधीपक्ष अस [...]
पवार पॉवर !

पवार पॉवर !

सत्ताधारी पक्षाला विजयात पराभव वाटावा आणि विरोधी पक्षांना पराभवात विजय वाटावा अशा प्रकारचा अद्भुत असा हा विधानसभा निकाल आहे. असा निकाल येण्यास कारण रा [...]
सर्वोच्च न्यायालयाकडून आणीबाणीतील चुकीची पुनरुक्ती

सर्वोच्च न्यायालयाकडून आणीबाणीतील चुकीची पुनरुक्ती

काश्मीर मधील प्रत्येक अटक गरजेची, कायदेशीर आणि समर्थनीय असेलही. पण ती तशी आहे याची खात्री न्यायवृंदानी निहित प्रक्रियेनुसार करायला हवी होती. रिट दाखल [...]
काश्मीर : जनतेला भ्रमित करणारा प्रचार सुरूच !

काश्मीर : जनतेला भ्रमित करणारा प्रचार सुरूच !

३ एप्रिल २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात पुन्हा एकदा स्पष्ट केले की आता कलम ३७० अस्थायी राहिले नसून ते संविधानातून बाद करणे अशक्य आहे. तरी [...]
वाढत्या हिंदुत्वाबरोबर काश्मीरप्रश्न चिघळत गेला!

वाढत्या हिंदुत्वाबरोबर काश्मीरप्रश्न चिघळत गेला!

जो पर्यंत भारतीय जनता पक्ष राजकीयदृष्ट्या कमजोर होता आणि केंद्रात काँग्रेसचा एकछत्री अंमल होता तो पर्यंत काश्मीरप्रश्न हा राजकीय होता आणि पूर्णपणे निय [...]
काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?

काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?

आपला पराभव कशामुळे होतो आहे हेच काँग्रेसला समजलेले नाही. हे समजण्यासाठी चिंतन, मनन, मंथन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने चिंतन - मंथन करण्याची परंपराच क [...]
डॉ. मनमोहनसिंग : दुष्प्रचाराचा बळी ठरलेला पंतप्रधान

डॉ. मनमोहनसिंग : दुष्प्रचाराचा बळी ठरलेला पंतप्रधान

तब्बल २८ वर्षांपूर्वी २४ जुलै १९९१ रोजी अर्थमंत्री म्हणून डॉ. डॉ. मनमोहनसिंग यांनी सादर केलेला त्यांचा पहिला अर्थसंकल्प युगप्रवर्तक होता याबाबत आता फा [...]
नेहरूंची काश्मीर ‘चूक’ दुरुस्त करायची तर…….!

नेहरूंची काश्मीर ‘चूक’ दुरुस्त करायची तर…….!

गांधी,नेहरू आणि अब्दुल्लांचा आग्रह नसता तर कदाचित काश्मीर १९४७ साली पाकिस्तानचा भाग बनले असते. हा इतिहास खोटा असेल तर भारत सरकारच्या ताब्यात असलेले त् [...]
आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !

आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !

डॉ. मनमोहनसिंग सरकारबद्दल न्यायपीठावरून जे बोलले गेले, जे निर्णय दिले गेले ते चूक की बरोबर या वादात न शिरता एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की ज्या का [...]
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ

अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ

आपले स्थान कोणी बळकावेल अशी दूर दूरपर्यंत परिस्थिती दिसत नसतांना संघटनेवर घट्ट बसलेली पकड सोडून अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याची घाई का क [...]
1 2 10 / 11 POSTS