झिरो आकलन व झिरो विचार शेती….
भारतात शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे आहेत व ते कर्जबाजारीपण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला योग्य परतावा मिळत नसल् [...]
तिवरे धरण दुर्घटना – जगण्याचा संघर्ष सुरूच
२ जुलैला चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून त्यात २४ ग्रामस्थ वाहून गेले. त्यात अनेकांचा संसार उध्वस्त झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी ग्रामस्थांच्या कुटु [...]
इ-गवर्नन्सबद्दल खासदार उदासीन
विकसित व विकसनशील देशातले लोकप्रतिनिधी ज्या रितीने इमेलद्वारे संपर्क ठेवून असतात त्या तुलनेत भारतीय खासदारांचे प्रमाण अत्यल्प आहे. [...]
लिंचिंगसाठी जन्मठेप, उ. प्रदेश कायदा आयोगाची सूचना
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारच्या कायदा आयोगाने जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी (लिंचिंग) कमीतकमी सात वर्ष ते आजन्म कारावासाच्या शिक्षेची सूचना [...]
‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज
आपण प्रेमळपणा आणि सहानुभूती यासारख्या गुणांना किंमत देत नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्या अहंकारीच घडतील. [...]
कर्नाटकातील घोडे बाजार
कर्नाटक विधानसभा सभापतींच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी त्यामध्ये असणारी कायद्याची प्रक्रिया समजावून घ्यावी लागेल आणि नागरिक म [...]
कॉर्पोरेट कंपन्या, देणगीदारांची भाजपला पसंती
२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांत सात राजकीय पक्षांना मिळून ९८५ कोटी रु.च्या देणग्या मिळाल्या होत्या. या पैकी सुमारे ९२.५ टक्के देणगी रक्कम म्हणजे ९ [...]
क्वांटम जीवशास्त्र म्हणजे काय?
२० व्या शतकाच्या सुरुवातीला ज्यांनी क्वांटम मेकॅनिक्स निर्माण केले त्या लोकांना तेच नियम जीवशास्त्रातही लागू होऊ शकतील का याबाबत कुतूहल होते. [...]
नेहरूंची काश्मीर ‘चूक’ दुरुस्त करायची तर…….!
गांधी,नेहरू आणि अब्दुल्लांचा आग्रह नसता तर कदाचित काश्मीर १९४७ साली पाकिस्तानचा भाग बनले असते. हा इतिहास खोटा असेल तर भारत सरकारच्या ताब्यात असलेले त् [...]
छाबहार बंदर : भारताच्या उदासिनतेचा पाकिस्तानला फायदा
२०१९-२०च्या अर्थसंकल्पात छाबहार बंदर विकासाचा निधी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताची ही पावले इराण-भारत संबंधावर परिणाम करणारी ठरू शकतात. तर त् [...]