Tag: पंतप्रधान

नेहरूंविना भारताचे काय झाले असते
नेहरूंचे भारताच्या इतिहासातले स्थान पुसून टाकणे कठीण आहे कारण ते आधुनिक भारताच्या डीएनएचा भाग आहेत. नेहरूंना काढून टाकले तर भारत भारतच राहत नाही. ...

गतवैभवाच्या ‘उलट्या’ खुणा
गतवैभव या शब्दाचा अर्थ मोदींना आणि त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविणाऱ्या त्यांच्या पाठीराख्यांना काय अपेक्षित आहे, यावर मंथन झाले पाहिजे. ...

मगरमच्छके आंसू …
अश्रू ढाळणार्या माणसांमधील ‘मगर’ मात्र आपल्याला कळली पाहिजे आणि ती सुद्धा वेळीच! ...

भाजप मोदी लाटेवर स्वार की पैशांच्या लाटेवर?
मतदारांचा डेटा आणि सोशल माध्यमांच्या लक्ष्यकेंद्रित मोहिमांमुळे कसा अनपेक्षित विजय खेचता येतो हे २०१६च्या अमेरिकेतील राष्ट्रपतींची निवडणूक आणि ब्रेक्झ ...

भाजपकडून फेसबुकला आठवड्याला ५३लाख रुपये बहाल
भाजपच्या विविध फेसबुक खात्यांवर भाजपच्या दिल्ली मुख्यालयाच्या पत्ता नोंदवला आहे. त्यामुळे या खात्यांसाठी निधी कुठून येतो याबाबत शंका निर्माण होते. ...

विरोधकांचा अभाव असता…
२०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत ६५ पैकी ६२ जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे २०१८ मध्ये या तीनही र ...

वर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच !
वायनाडमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणूनच राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघाची निवड केली असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदू दहशतवाद’असे शब्द वापरणाऱ्या काँग्र ...

कोण गुरु, कोण चेला?
अटीतटीची वेळ येईल तेव्हा ‘आघाडीचे कर्तव्य’, ‘शिष्याची पाठराखण’ आणि ‘दोस्तीचा धर्म’या तीन पैकी शरद पवार कुठल्या पारड्यात आपले वजन टाकतील? गुरु शरद प ...

पंतप्रधानांचा वारसा
त्यांचा पराकोटीचा अहंभाव ! ...

‘दहशतवाद’ आणि ‘हिंसक संघर्ष’ या वेगळ्या गोष्टी आहेत!
सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला मोदी सरकारने जवळपास दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. यामुळे काश्मीरमधील विखारी वा ...