Tag: CJI

1 2 10 / 20 POSTS
यूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली

यूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली

सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने नियुक्त केलेल्या चार वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलमध्ये भारताचे सरन्यायाधीश यूयू लळित यांचा [...]
पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार

पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार

नवी दिल्लीः नुकतेच सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी हैदराबादस्थित इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मीडिएशन सेंटर (आयएएमसी) या संस्थेच्या स [...]
गोगोईंविरोधात हक्कभंगाच्या १० तक्रारी दाखल

गोगोईंविरोधात हक्कभंगाच्या १० तक्रारी दाखल

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्य [...]
गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्य [...]
चौकशी समितीत नसायला हवं होतः गोगोई

चौकशी समितीत नसायला हवं होतः गोगोई

नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देणारे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी बुधवारी वेगळी कबुली दिली. सरन्यायाधीश असताना गोगोई [...]
सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक: सरन्यायाधीश

सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक: सरन्यायाधीश

पुट्टपर्थी: आपण केलेले निर्णय योग्य आहेत की नाही हे सत्ताधाऱ्यांनी दररोज तपासून पाहिले पाहिजे तसेच आपल्यात काही वाईट स्वभावधर्म येऊ नाहीत याचीही त्यां [...]
न्याय गतिमान व लोकाभिमुख हवाः सरन्यायाधीश रमणा

न्याय गतिमान व लोकाभिमुख हवाः सरन्यायाधीश रमणा

औरंगाबाद: देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभूत [...]
‘रमणा इफेक्ट’: न्यायसंस्थेचे चैतन्य परत आणणारे सरन्यायाधीश

‘रमणा इफेक्ट’: न्यायसंस्थेचे चैतन्य परत आणणारे सरन्यायाधीश

एन. व्ही. रमणा भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील अशी घोषणा पाच महिन्यांपूर्वी झाली, तेव्हा न्यायसंस्थेचे वैभव व स्वातंत्र्य परत मिळवून देण्याच [...]
संसदेत सखोल, अभ्यासू चर्चा होत नाहीतः सरन्यायाधीशांची खंत

संसदेत सखोल, अभ्यासू चर्चा होत नाहीतः सरन्यायाधीशांची खंत

नवी दिल्लीः देश आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशातील संसद व राज्य विधीमंडळात एखा [...]
आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे

आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे

भारताची राष्ट्रीय भाषा संस्कृत व्हावी याचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला होता पण त्यांचे हे प्रयत्न पुढे जाऊ शकले  नाहीत, असे विधान स [...]
1 2 10 / 20 POSTS