Author: अतुल माने
शेती कायद्याशी देणेघेणे नाहीः रिलायन्सचे प्रत्युत्तर
अन्नदाता शेतकरी हा आमचा मायबाप असून त्याचा फायदा कसा आणि कोणत्या पद्धतीने होईल त्यासाठी आमचा नेहमीच शेतकऱ्यांना पाठींबा राहील. करार पद्धतीने शेती कर [...]
दिल्लीत गोंधळ राज्यातही गोंधळ…
सीरम आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेली लस ही किती परिणामकारक आहे आणि त्याचा बदलत्या जनुकीय विषाणूच्या लक्षणावर किती फरक पडेल याबाबत तज्ज्ञांनी शंका व [...]
रजनीकांत ते गांगुली व्हाया पश्चिम बंगाल
येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या चार राज्यापैकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांच्या सत्तेसाठी भाजप प्रचंड उत्सुक असून त्यासाठी सर्व क्लृप्त्या आणि [...]
मोफत लसीकरणाचा गोंधळात गोंधळ
सध्या चॅनेलचे बुम दिसले की राजकीय नेत्यांना काहीही विचार न करता बोलण्याची सवयच लागली आहे. आणि या मध्येच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन स्वतः अडकल [...]
बिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय?
बिहारच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येत असून याचाच एक भाग आमचं ठरलंय, महागठबंधन पुन्हा जमलंय अशी स्लोगन आता राष्ट्रीय जनता दल तसेच संयुक्त जन [...]
६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!
खोती पद्धतीला विरोध म्हणून अलिबाग ते वडखळ मार्गावर असलेल्या चरी या गावातून शेतकर्यांच्या ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. तो दिवस होता २७ ऑक्टोबर १९३३. [...]
तामिळनाडूमध्ये भाजपला द्राविडी इंगा
के टू के म्हणजे काश्मिर ते कन्याकुमारी अशी केवळ आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता असावी यासाठी साम, दाम, दंड आणि भेद याचा मुक्तहस्ते वापर करत सहकारी अथवा त [...]
शेतकरी आंदोलनात भाजप हस्तकांचा शिरकाव?
गेली ३४ दिवस नवी दिल्लीच्या चारी सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनात आता भाजपशी संबंधित काही शेतकरी कार्यकर्ते घुसल्याची शक्यता व्यक्त होत आहे [...]
बिहारमध्ये जदयु – भाजपमध्ये लव्ह जिहाद !
पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी नाराज असलेले नितीशकुमार आणि त्यातच अरुणाचलमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने केलेली दगाबाजी, तर दुसरीकड [...]
जेडीयूत नेतृत्व बदल; अरुणाचलात भाजपचा धक्का
संयुक्त जनता दलाच्या ( जेडीयु) राष्ट्रीय अध्यक्षपदी रविवारी रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांची निवड झाली. सिंह हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमा [...]