Author: जयंत देशपांडे

1 2 10 / 15 POSTS
चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा

चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा

या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नाणेफेक जिंका आणि सामना जिंका हे जणू समीकरणच झाले होते. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे दवांमुळे अवघड होत असल्याने ना [...]
लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

नाॅटिंगहॅम कसोटीतला पाचव्या दिवशीचा थरार पावसामुळे धुवून निघाला. शेवटच्या दिवशी भारताला 157 धावा काढायच्या होत्या, जे अशक्य नव्हते. पण इंग्लंडची जलदगत [...]
नॉटिंगहॅम कसोटी: भारताच्या पदरी निराशाच ….

नॉटिंगहॅम कसोटी: भारताच्या पदरी निराशाच ….

इंग्लंडमधे कसोटी मालिका खेळायची म्हणजे अकरा खेळाडू शिवाय वातावरण आणि पावसाचा वारंवार येणारा व्यत्यय या अतिरिक्त खेळाडूंशी सुद्धा तितक्याच तयारीने खेळा [...]
दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….

दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….

हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनय सम्राट आज काळाने हिरावून नेला. विश्वास बसत नाही. एका अभिनय युगाचा आज शेवट झाला. त्याने हजारो सिने कलाकारांना अभिनयाची प्रे [...]
न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…

न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…

कसोटी क्रिकेटचा जन्म झाल्यापासून 144 वर्षांनी प्रथमच विश्व क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेली. या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये खेळला ज [...]
भारताचा जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार प्रवेश…..

भारताचा जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार प्रवेश…..

परीक्षेच्या शेवटच्या कठीण विषयामध्ये प्रावीण्य मिळवून पास होणे असेच काहीसे आज झाले. भारताने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला चारीमुंड्या चित करून, [...]
किमया खेळपट्टीची की फिरकी गोलंदाजांची?

किमया खेळपट्टीची की फिरकी गोलंदाजांची?

अहमदाबाद पिंक बॉल कसोटी काही गोष्टीसाठी सदैव लक्षात राहील. कसोटी क्रिकेटची खेळपट्टी ५ दिवस टिकणारी असावी. टी ट्वेण्टी आणि एक दिवसीय सामन्यांमुळे फलंदा [...]
भारतासाठी अहमदाबाद कसोटीत विजय अत्यावश्यक

भारतासाठी अहमदाबाद कसोटीत विजय अत्यावश्यक

रेड बॉल, व्हाइट बॉल आणि पिंक बॉल करिता लागणारे तंत्र एकसारखे नसते. २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावरील सामना यासाठी मार्गदर्शक राहील. [...]
इंग्लंडचा भारत दौरा: भारताची सव्याज परतफेड..

इंग्लंडचा भारत दौरा: भारताची सव्याज परतफेड..

चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावात भारताने चांगल्या धावा फळ्यावर लावल्या. खेळपट्टीचा फायदा इंग्लंडचे गोलंदाज चांगल्या प्रकारे घेऊ शकले नाहीत. याउलट भारताच् [...]
पराभव झाला म्हणून भारतीय संघात बदल करू नका…..

पराभव झाला म्हणून भारतीय संघात बदल करू नका…..

भारताचा पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सर्वदूर होते आहे. सामन्यात विजय झाला की शंभर चुकांकडे दुर्लक्ष केल्या जाते. पराभव झाल्यास प्रत्ये [...]
1 2 10 / 15 POSTS