Author: कबीर अगरवाल

कृषी विधेयकांना विरोध का?
एपीएमसींचे प्रचलित वर्चस्व नष्ट झाले, तर खासगी ऑपरेटर्स/व्यापारी/अडते दरांवर नियंत्रण ठेवतील अशी भीती त्यांना वाटत आहे. एपीएमसींच्या बाहेर खासगी बाजार ...

प्रलंबित दाव्यांच्या दंडात्मक व्याजापासून शेतकरी वंचित
२०१९-२० मध्ये मुदत उलटून ७ महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना देय असलेले ३,००० कोटी रुपये कंपन्यांनी दिलेले नाहीत. या केवळ दाव्यापोटी देय रकमा व विलंबाचा ...

मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित
लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झालेल्या कोट्यवधी जनतेच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा करावी व मोफत धान्य द्यावे अशा सूचना अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञ व सामा ...

हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प असताना ही टोळधाड आल्याने शेतकर्यांपुढे हे दुसरे महासंकट उभे राहिले आहे. शेतमालाला काहीच भाव आला नस ...

मोदींनी खिल्ली उडवलेली मनरेगा आता कामी आली
देशात गेल्या सहा वर्षांत जेवढे दुष्काळ पडले व शेतमालाच्या किंमती घसरल्या तेव्हा मनरेगाने मोदी सरकारला हात दिला. वास्तविक २०१५-१६मध्ये मोदींनी संसदेत म ...

लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू
लॉकडाऊन पुकारल्यानंतर घरच्या ओढीने लाखो श्रमिक आपल्या घराकडे परतू लागले आहेत. पण यात अनेक श्रमिकांचे मृत्यू रेल्वे, रस्ते अपघाताबरोबरच सतत चालल्यामुळे ...

मनरेगात घसरला रोजगार; ७ वर्षातला निचांक
गेल्या वर्षी २०१९मध्ये एप्रिल महिन्यात ज्यांना मनरेगा अंतर्गत काम मिळाले होते त्यापैकी केवळ २० टक्के कुटुंबांना यंदाच्या एप्रिल अखेर मनरेगात काम मिळाल ...

भूकबळीची भीती; तांदळापासून इथेनॉलसाठी केंद्राचे प्रयत्न
देशाच्या अन्नधान्य गोदाम महामंडळातील अतिरिक्त असलेल्या लाखो टन तांदळाचे इथेलॉनमध्ये रुपांतर करून त्यातून हँड सॅनिटायझर तयार करण्याचा निर्णय पेट्रोलियम ...

इराणमध्ये अडकलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण?
नवी दिल्ली : इराणमध्ये अडकलेल्या किमान २५४ भारतीय यात्रेकरूंना नोव्हेल कोरोना विषाणूमुळे होणारा COVID-19 आजार झाल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे, अस ...

दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत
"हिंदूंनी गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले,” माझ्या फोनवरून जाळपोळीची छायाचित्रे पुसून टाकत एका हिंदू गटाचा सदस्य म्हणाला. ...