Author: प्रशांत कदम

शेतकरी आंदोलनातली ‘सुप्रीम’ मध्यस्थी कशासाठी?
देशात कलम ३७०, नागरिकत्व कायद्यावरून इतका गदारोळ झाला, पण त्याबाबत अशी कुठली स्थगिती कोर्टानं दिली नव्हती, की आढावा घेण्यासाठी समिती नेमली नव्हती. आता ...

लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’
कोरोनावरील लसीचा स्वदेशी बाणा जपायला असेल तर आपल्या कंपन्यांशी सरकारनं टाय-अप करावं आणि फायझरला कुठलंही अनुदान न देता परवानगी देणे असा पर्यायही होता. ...

काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?
प्रभारी अध्यक्ष, प्रभारी खजिनदार असा सगळा केवळ भार वाहून नेण्याचा ‘प्रभारी’ कारभार काँग्रेस पक्षात सध्या सुरू आहे. ...

शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा
मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे १६ व्या लोकसभेत २५ टक्के विधेयकं सिलेक्ट कमिटीकडे पाठवली गेली होती. त्याआधी १५ व्या लोकसभेत ७१ टक्के विधेयकं त ...

शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकेल का?
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं वादळ आता सरकार काही क्लृप्त्या वापरुन शांत करणार की ते आक्रमक रुप घेऊन सरकारला तडाखा देणार हे अजून स्पष्ट नाही. आंदोलन अशा टप् ...

लव जिहादचा बागुलबुवा कुणाच्या फायद्यासाठी?
लव जिहादसारख्या या भ्रामक संकल्पनेला प्रचारातून, टीव्हीवरच्या डिबेटमधून, थेट विधीमंडळात कायदे आणून ज्या पद्धतीनं सर्वमान्य केलं गेलंय तेच धोकादायक आहे ...

बिहार निकालानंतर काँग्रेसमधली पडझड
राहुल गांधींना काँग्रेसच्या कुठल्या विजयाचं श्रेय मिळेल न मिळेल, पण पराभवाचं खापर मात्र शंभर टक्के त्यांच्याच डोक्यावर फुटतं हेही खरं आहे. ...

या कारणांमुळे ठरली बिहारची निवडणूक वैशिष्टयपूर्ण
बिहारमध्ये तीनही टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. सर्वांना उत्सुकता आहे ती निकालाची. २००५पासून गेली १५ वर्षे नितीश कुमार हे बिहारचं मुख्यमंत्रिपद सांभाळ ...

‘तेजस्वी’ वादळ बिहारमध्ये सत्तांतर करेल का?
हेलिकॉप्टरमधून सभेच्या स्थळी उतरायचं, वेळ वाचवण्यासाठी धावत स्टेजपर्यंत पोहचायचं, प्रचंड उत्साहाच्या गर्दीत माईक हातात घ्यायचा आणि ‘कमाई, पढाई, सिंच ...

बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
ज्या राज्यांत भाजपचं सर्वात मोठा पक्ष नाही अशा राज्यांमध्येही गेल्या काही काळात अमित शहांनी भाजपचे मुख्यमंत्री बसवले आहेत. मग बिहारमध्ये ते इतकी मोकळी ...