Author: प्रशांत कदम

1 2 3 6 10 / 56 POSTS
कोरोनाच्या लाटेत दिल्ली बेहाल का?

कोरोनाच्या लाटेत दिल्ली बेहाल का?

केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये एकत्रितपणे अशी एकही बैठक झाली नाही. ज्यावेळी दिल्लीला सर्वाधिक गरज होती त्याचवेळी केंद्र सरक [...]
एका ट्विटला मोदी सरकार इतकं का घाबरलं?

एका ट्विटला मोदी सरकार इतकं का घाबरलं?

काश्मीरमध्ये कलम ३७० लागू झाल्यानंतर आपल्या देशाचे खासदार तिथे जाऊ शकले नव्हते. पण युरोपातल्या २७ खासदारांचं शिष्टमंडळ मात्र ऐन तणावाच्या वातावरणात आम [...]
२६ जानेवारीला दिल्लीत नेमकं काय घडलं?

२६ जानेवारीला दिल्लीत नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ट्वीट करून हळहळ करणारे पंतप्रधान मोदी प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत अशी गंभीर घटना झाल्य [...]
शेतकरी आंदोलनातली ‘सुप्रीम’ मध्यस्थी कशासाठी?

शेतकरी आंदोलनातली ‘सुप्रीम’ मध्यस्थी कशासाठी?

देशात कलम ३७०, नागरिकत्व कायद्यावरून इतका गदारोळ झाला, पण त्याबाबत अशी कुठली स्थगिती कोर्टानं दिली नव्हती, की आढावा घेण्यासाठी समिती नेमली नव्हती. आता [...]
लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’

लसीकरणामधेही ‘शुद्ध देसी रोमान्स’

कोरोनावरील लसीचा स्वदेशी बाणा जपायला असेल तर आपल्या कंपन्यांशी सरकारनं टाय-अप करावं आणि फायझरला कुठलंही अनुदान न देता परवानगी देणे असा पर्यायही होता. [...]
काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

प्रभारी अध्यक्ष, प्रभारी खजिनदार असा सगळा केवळ भार वाहून नेण्याचा ‘प्रभारी’ कारभार काँग्रेस पक्षात सध्या सुरू आहे. [...]
शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा

शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे १६ व्या लोकसभेत २५ टक्के विधेयकं सिलेक्ट कमिटीकडे पाठवली गेली होती. त्याआधी १५ व्या लोकसभेत ७१ टक्के विधेयकं त [...]
शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकेल का?

शेतकरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकेल का?

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं वादळ आता सरकार काही क्लृप्त्या वापरुन शांत करणार की ते आक्रमक रुप घेऊन सरकारला तडाखा देणार हे अजून स्पष्ट नाही. आंदोलन अशा टप् [...]
लव जिहादचा बागुलबुवा कुणाच्या फायद्यासाठी?

लव जिहादचा बागुलबुवा कुणाच्या फायद्यासाठी?

लव जिहादसारख्या या भ्रामक संकल्पनेला प्रचारातून, टीव्हीवरच्या डिबेटमधून, थेट विधीमंडळात कायदे आणून ज्या पद्धतीनं सर्वमान्य केलं गेलंय तेच धोकादायक आहे [...]
बिहार निकालानंतर काँग्रेसमधली पडझड

बिहार निकालानंतर काँग्रेसमधली पडझड

राहुल गांधींना काँग्रेसच्या कुठल्या विजयाचं श्रेय मिळेल न मिळेल, पण पराभवाचं खापर मात्र शंभर टक्के त्यांच्याच डोक्यावर फुटतं हेही खरं आहे. [...]
1 2 3 6 10 / 56 POSTS