Author: द वायर मराठी टीम
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा
नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील लखीमपूर खिरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट होता, असे या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीचे म्हणणे आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन् [...]
निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर
नवी दिल्लीः राज्यसभेतल्या १२ निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची लढाई आता रस्त्यावर दिसून आली. सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वा [...]
गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्य [...]
‘राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा मोठे’
नवी दिल्लीः राम मंदिर आंदोलन हे स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठे व व्यापक होते, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी रविवार [...]
‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम शालेय शिक्षण खात्याकडे सुपूर्द
मुंबई: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे [...]
काश्मीरात पोलिसांच्या बसवर हल्ला, २ पोलिस ठार
श्रीनगरः शहराच्या बाहेर पोलिसांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस ठार तर १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा हल्ला सोमवारी संध्याकाळी [...]
असांजेचा प्रत्यार्पणाचा मार्ग ब्रिटनकडून मोकळा
लंडनः २०१० ते २०११ या काळात जगभरातील अनेक देशांची प्रशासकीय व लष्करी गोपनीय माहिती (विकीलिक्स) उघड करणारे ऑस्ट्रेलियाचे ५० वर्षीय नागरिक ज्युलियन असां [...]
‘मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत हा राज्याचा प्रश्न’
नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनातील एकही शेतकरी पोलिस गोळीबारात ठार झाला नाही. त्यामुळे मृत आंदोलक शेतकर्या [...]
‘बेटी बचाओ’च्या जाहिरातीवर ८० टक्के रक्कम खर्च
नवी दिल्लीः २०१५साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजत गाजत सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ (बीबीबीपी) या योजनेच्या तरतुदीतील ८० टक्के रक्कम जाहि [...]
उ. प्रदेशात सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी
नवी दिल्लीः गेल्या तीन आर्थिक वर्षांत ३१ ऑक्टोबर २०२१ अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आलेल्या एकूण मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारीतील ४० टक्के तक्र [...]