Category: अर्थकारण

1 27 28 29 30 31 34 290 / 333 POSTS
नवतरुण पिढीचे (अपराधग्रस्त) सीतारामन यांना पत्र

नवतरुण पिढीचे (अपराधग्रस्त) सीतारामन यांना पत्र

श्रीमती सीतारामनजी तुम्ही आमच्या पिढीच्या मानसिकतेविषयी जे बोलला त्याच्याशी मी सहमत आहे. आमच्या पिढीची कार घेण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्यामागचे एक [...]
‘त्या’ विधानानंतर अर्थमंत्र्याकडून उद्योजकांशी चर्चा

‘त्या’ विधानानंतर अर्थमंत्र्याकडून उद्योजकांशी चर्चा

चेन्नई : भारतीय अर्थव्यवस्थेविषयी पसरत चाललेल्या नकारात्मकेशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी चेन्नईत बड्या उद्य [...]
गंभीर आर्थिक संकट

गंभीर आर्थिक संकट

देशात आर्थिक संकट निर्माण झालं आहे. सरकार म्हणतंय की जगातली आर्थिक मंदी त्याला कारणीभूत आहे. सरकार अज्ञानी तरी आहे किंवा लबाडी तरी करतंय. आर्थिक संकटा [...]
८ महत्त्वाच्या क्षेत्रांना मंदीचे धक्के

८ महत्त्वाच्या क्षेत्रांना मंदीचे धक्के

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा अशा अर्थव्यवस्थेतील आठ महत्त्वाच्या क्षेत्रांनाही मंदीचे धक्के बसू लागल्या [...]
‘सुडाचे राजकारण सोडून तज्ज्ञांचे सल्ले घ्या’

‘सुडाचे राजकारण सोडून तज्ज्ञांचे सल्ले घ्या’

नवी दिल्ली :  चालू वर्षातल्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ५ टक्क्यावर घसरल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा [...]
पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर

पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी धक्का बसला. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून [...]
सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण

सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांच्या निर्मि [...]
देश दिवाळखोरीकडे – काँग्रेस

देश दिवाळखोरीकडे – काँग्रेस

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी रोखण्यासाठी व अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेचा १ लाख ७६ हजार कोटी रुपये लाभा [...]
इस रात की सुबह नहीं…

इस रात की सुबह नहीं…

सोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विमल जालान समितीच्या शिफारशी मंजूर करत १ लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अर [...]
उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?

उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?

धनाढ्यांना आणखी सवलती देण्याऐवजी, सीतारामन यांनी मनरेगावरील सरकारी खर्चात वाढ आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदांवरील भरतीची घोषणा करायला हवी होती. [...]
1 27 28 29 30 31 34 290 / 333 POSTS