Category: सरकार
‘इंडिया’ने लॉक डाऊन उठवला नाही, तर ‘भारतीय’ रस्त्यावर येतील…
लॉकडाऊनमुळे उभ्या आडव्या भारतात अस्वस्थता, अनिश्चितता आणि निराशेची एक लाट पसरलीय. या लाटेला वेळीच वाट करून दिली नाही तर देशाची वाट लागेल. [...]
लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू
लॉकडाऊन पुकारल्यानंतर घरच्या ओढीने लाखो श्रमिक आपल्या घराकडे परतू लागले आहेत. पण यात अनेक श्रमिकांचे मृत्यू रेल्वे, रस्ते अपघाताबरोबरच सतत चालल्यामुळे [...]
कोरोना काळातील खरे लढवय्ये
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, श्रमिक आणि कष्टकरी वर्गाची आपण या युद्धसदृश्य परिस्थितीत झालेली अक्षम्य परवड आणि ससेहोलपट थांबवू शकलेलो नाही. [...]
‘कणखर पंतप्रधान पुरेसा नाही’
लॉकडाउनमधून बाहेर येण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविषयी अधिक पारदर्शकता ठेवली जावी, यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भर दिला. [...]
‘सरकारच्या विनंती’वरून तेजस्वी सूर्यांचे ट्विट काढले
तेजस्वी सूर्या म्हणजे सत्ताधारी भाजपमधील उगवता तारा असेलही कदाचित, कारण, मुस्लिमांच्या विरोधात बरळणाऱ्यांवर पक्षाचा असाही काही आक्षेप नाहीच. मात्र, सं [...]
कोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला
कोरोना विषाणू संसर्गावर गंगा नदीचे पाणी उपचारी ठरू शकेल वापरण्याबाबत विचार करावा हा केंद्रीय जल संसाधन खात्याचा प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर [...]
रस्त्यावरील मुले गेली कुठे?
लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित बालकामगार, रस्त्यावर राहणारी मुले, भीक मागणारी मुले आणि शेतकऱ्यांची मुले अडकली आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाता यावे म्हणू [...]
२७.११ टक्के बेरोजगारी, संघटित क्षेत्रावरही नोकर कपातीचा दबाव
नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी ‘सेंटर फॉर मॉन [...]
मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू चकमकीत ठार
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या [...]
श्रीमंतांकडून कर वसूल करण्याबाबत पंतप्रधानांना आवाहन
कोरोना महासाथीचा व त्याच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता याव्यात म्हणून देशातील सर्वात श्रीमंत १% लोकांकडून २% आपत [...]