Category: सरकार
राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वपक्षीय बडे नेते अडचणीत
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) सुमारे २५ हजार कोटी रु.च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी विविध पक्षांचे ५० बडे नेते अधिक अडचणीत आले असून [...]
एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी
नवी दिल्ली : अखेर शनिवारी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी प्रसिद्ध झाली. या यादीने आसामच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात असंतो [...]
५ ऑगस्टनंतर काश्मीरमधील जनजीवन
श्रीनगर : संसदेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यापासून राज्यातील परिस्थिती अद्यापही अशांत असून गेले २५ दिवस या रा [...]
लडाख,अक्साई चीनचे राजनैतिक महत्त्व
भारताने कितीही म्हटले की जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा देखील भारताचाच भाग आहे, तरी ते प्रत्यक् [...]
पाकिस्तानकडून ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘गझनवी’ या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने गुरुवारी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र २९० किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते [...]
जावडेकर म्हणतात, संपर्कसाधने नसणे ही मोठी शिक्षा
नवी दिल्ली : कोणाशीही संपर्क न होणे किंवा तो करता न येणे किंवा संपर्क साधनेच नसणे ही सर्वात मोठी शिक्षा असल्याचे विधान केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री [...]
३७० कलम : सर्व याचिकांची सुनावणी ऑक्टोबरमध्ये
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम संसदेने रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय पीठाकडे सोप [...]
एन्काउंटर, झुंडशाहीच्या ‘न्याया’ला ५० टक्के पोलिसांचे समर्थन
नवी दिल्ली : मुस्लीम समाजामध्ये गुन्हे करण्याची स्वाभाविक प्रेरणा असते, असे देशातल्या ५० टक्के पोलिसांना वाटते. त्याचबरोबर पोलिसांमध्ये शारीरिक कणखरपण [...]
पंचतारांकित हॉटेल झाला तुरुंग
श्रीनगर : शहरातील प्रसिद्ध दल लेकच्या किनाऱ्यावर हॉटेल सेंटॉर हे आलिशान हॉटेल आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या हॉटेलमध्ये राहण्याकडे पर्यटकांची पसंती असते [...]
उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?
धनाढ्यांना आणखी सवलती देण्याऐवजी, सीतारामन यांनी मनरेगावरील सरकारी खर्चात वाढ आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदांवरील भरतीची घोषणा करायला हवी होती. [...]