Category: सरकार
एमएसपी लागू न करण्यामागे मोदींचा मित्र अदानी : सत्यपाल मलिक
किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे [...]
कोण म्हणतं लोकशाही आहे…?
लोकशाहीत शासन, प्रशासन आणि न्यायपालिका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात परंतु याच व्यवस्थेवर हेतू परस्पर हल्ला चढविला जात आहे. यात साम-दाम, दंड, भेद य [...]
उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा शाखेला ही जबाबदारी घेण्यास सांगितले आहे आणि त्याची एक तुकडी आता अदान [...]
जखमी गोविंदांना मोफत उपचार
मुंबई: राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीच्या उत्सवात कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार दे [...]
राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ होणार
मुंबई : राज्यातील ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे. [...]
दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत
मुंबई: दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदा व त्यांच्या कुटुंबियांना १ [...]
बिल्किस बानो प्रकरणः ११ दोषींची सुटका करणाऱ्या समितीत भाजपचे ४ सदस्य
नवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ११ द [...]
एमपीएससी- बीएड सीईटी परीक्षार्थींना बॅच बदलण्याचा पर्याय
मुंबई: एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर् [...]
ज्येष्ठांना एस.टीचा मोफत प्रवास, गोविंदांना १० लाखाचा विमा
मुंबई: नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच रा [...]
भारतीय माणूस हॅप्पी आहे का ?
भारताला ब्रिटीश सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याला आता ७५ वर्षं होत आहेत.
लोकांना विचारा देश कसा आहे बुवा? लोक म्हणणार महान आहे. म्हणजे कसा आ [...]