Category: भारत
जगण्यावरची जळमटे काढून टाकणारी: मेड
विस्कटलेल्या, पोळलेल्या कौटुंबिक वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम हा हिरोशिमा-नागासाकीवर पडलेल्या बॉम्ब इतकाच भयानक व भीषण असतो. पडलेल्या बॉम्बचे दुष् [...]
संवैधानिक मूल्याची पेरणी करणारा ‘जय भीम’
न्याय, समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता ही संवैधानिक मूल्य ‘जय भीम’ सिनेमात पेरली गेली आहेत. अहिंसेच्या मार्गाने संवैधानिक अधिकार वापरून लढलेला न्यायिक ल [...]
चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा
या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत नाणेफेक जिंका आणि सामना जिंका हे जणू समीकरणच झाले होते. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे दवांमुळे अवघड होत असल्याने ना [...]
‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने झाला असून तो निर्णय बिलकुल योग्य नाही असे मत काँग्रेसचे न [...]
‘जय भीम’: जागर संविधानाचा
मागील अनेक दिवस दक्षिणेतील एका चित्रपटाविषयी पडद्यावर यायच्या आधीच सोशल मीडिया आणि चित्रपट प्रेमींमध्ये खूप चर्चा सुरू होती.
ही सर्व चर्चा सुरू असत [...]
एमपीएससी परीक्षा : ३०,३१ ऑक्टोबरला लोकल प्रवासास मुभा
मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक [...]
ऑस्करसाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’
मुंबईः आगामी ९४ व्या ऑस्कर अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी भारताकडून तामिळ चित्रपट ‘कुडांगल’ पाठवण्यात येणार आहे. नवोदित दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा हा [...]
‘जीएसटीएन’ सुरळीत करण्याचा अहवाल महिन्याभरात द्या’
मुंबईः माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वस्तू व सेवा करयंत्रणा (जीएसटीएन) सोपी, सुरळीत, दोषविरहीत करण्यासाठी देशातील अनेक राज्यांकडून चांगल्या स [...]
‘काश्मीर स्वर्ग नव्हे नरक झालाय’
छत्तीसगडचा मंटू सिंग, पुन्हा काश्मीरमध्ये मी येणार नाही, असं दुःखाने सांगतोय. मंटू सिंगला काश्मीरमधील प्रसिद्ध क्रिकेटची बॅट भेट म्हणून मिळालेली आहे. [...]
उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार
लखनौः आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांत काँग्रेसकडून ४० टक्के उमेदवार या महिला असतील अशी घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मंगळवारी के [...]