Category: हक्क
काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था विस्कळित
कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला दोन महिने होऊन गेले तरीही काश्मीरींसाठी न्यायालयांपर्यंत पोहोचणे महाकठीण आहे. [...]
काश्मीरातल्या ४५० जणांची परदेशवारी रोखली
श्रीनगर : जम्मू व काश्मीरमधील सुमारे ४५० हून अधिक व्यावसायिक, पत्रकार, वकील व राजकीय कार्यकर्त्यांची यादी प्रशासनाने तयार केली असून या सर्वांना परदेशा [...]
प्रियंका गांधी यांचा फोन हॅक – काँग्रेसचा आरोप
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा फोन हॅक करून त्यांच्यावरही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला. [...]
शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीतही वाढ
नवी दिल्ली : देशात शैक्षणिक योग्यता वाढण्याबरोबरच बेरोजगारीही वाढत असल्याचा एक अहवाल अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटने प्रस [...]
मेघालयमध्ये २४ तास राहायचे आहे, तर परवान्याची गरज
शिलाँग : मेघालयच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी राज्याच्या रेसिडेंट्स सेफ्टी अँड सिक्युरिटी अक्ट (एमआरएसएसए)२०१६मध्ये एक दुरुस्ती करून बाहेरच्या राज्यातून [...]
भारत सरकारची व्हॉट्सॅपकडे सविस्तर उत्तराची मागणी
केंद्रसरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे गृहमंत्रालय म्हणत असले, तरी भारतीय व्यक्तींवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न कोण करत होते आणि त्यात ते [...]
पहलू खानवरील गो-तस्करीचा खटला हायकोर्टाकडून रद्द
नवी दिल्ली : राजस्थानमधील अलवार येथे एप्रिल २०१७मध्ये गो-तस्करीच्या संशयावरून झुंडशाहीला बळी पडलेला पहलू खान, त्यांची दोन मुले व एका ट्रक चालकावर लावल [...]
काश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार? : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशावर लादण्यात आलेले निर्बंध केव्हा उठवणार असा सवाल गुरु [...]
काश्मीरमधील निवडणुकांवर स्थगितीसाठी राष्ट्रपतींना पत्र
नवी दिल्ली : भारतीय संसदेने ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील सामाजिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली असून आज होणाऱ्या गटविकास परिषदेच्या [...]
कलम ३७० वर बोलाल तर पुन्हा तुरुंगात जाल
सुटकेची अट म्हणून या स्थानबद्धांना एक वचननाम्यावर सही करावी लागत आहे की ते एक वर्षाकरिता “जम्मू आणि काश्मीर राज्यात नुकत्याच घडलेल्या घटनांशी संबंधित [...]