Category: सामाजिक
सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा
उस्मानाबाद येथे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पूर्ण अध्यक्षीय भाषण आम्ही प्रसिद्ध [...]
२०१८मध्ये सर्वाधिक आत्महत्या व शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात
नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०१८मध्ये देशभरात १०,३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्रात ही आकडेवार [...]
देश कठीण परिस्थितीतून जातोय – सरन्यायाधीश
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर सर्वथरातून प्रक्षोभ उसळल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी देश कठीण परिस्थित [...]
मराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे!
जामिया, जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ उठले असताना मराठी कलाकार मात्र अजूनही विषय समजून घेत आहेत. [...]
कामगार संघटनांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
नवी दिल्लीसह देशातील विविध शहरातून : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशातल्या ८ प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारतबंदला संमिश [...]
आज भारत बंद, २५ कोटी नागरिक सामील होण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशातील ८ प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी भारतबंद पुकारला आहे. या बंदमध्ये सुमारे २५ को [...]
आपकी याद आती रही!
जयदेव (वर्मा) : १९१८- १९८७
गीत, गझल, भजन, कव्वाली, रागदारी, लोकसंगीत अशा सर्व संगीत प्रकारांचा योग्य वापर जयदेव यांनी आपल्या संगीतात केला. आवश्यक व [...]
खुशियों के गुप्तचर : गीत चतुर्वेदी यांची कविता
गीत चतुर्वेदी यांच्या कवितेत अनुराग, सौंदर्य, सर्जन, संगीत, मौन आणि प्रार्थना पुरेपूर भरून राहिले आहेत. तसेच त्यांच्या काव्यात स्फोटक वर्तमानाचा तणावह [...]
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
पाना-पानांत - आजच्या जागतिकीकरणातही आठवडी बाजाराचे काही अवशेष दिसून येतात. या बाजारपेठेचा वेध घेणारे राज कुलकर्णी यांचे ‘आठवडी बाजार व समाज जीवन’ हे आ [...]
शाहीन बागमध्ये आजादीच्या गाण्यांनी नव्या वर्षाचे स्वागत
शाहीन बागमधील निदर्शने दिल्लीच्या थंड हवेत उष्णता निर्माण करत आहेत. [...]