‘आम्ही गरीब माणसं…आम्हाला कोण विचारतं?’
कोरोना आणि एकल महिलांचं जगणं - भाग २ (सामाजिक समस्या) [...]
‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग
किसान नेत्यांनी संसदेला घालण्यात येणारा २२ जुलैचा नियोजित घेराव हा कार्यक्रम रद्द करून या किसान संसदेचा नवा कार्यक्रम दिला आहे. संसदेच्या अधिवेशनाला क [...]
कृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का?
काही आठवड्यांपूर्वी डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी कृषी कायदे पूर्णतः रद्द करण्याची गरज नाही, त्यात काही बदल मात्र [...]
सरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव
सरसंघचालक मोहन भागवत ज्यांचा उल्लेख करतात ती झुंडबळी देशात २०१४ सालापासून सुरू झाली. याचबरोबर मुस्लिम समाजाबद्दल द्वेषभावना व्यक्त करणारी जाहीर विधाने [...]
मराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
मुंबई: महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा [...]
‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’
मुंबई: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जा [...]
नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील
मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव [...]
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, आत्तापर्यंत वेगेवेगळ्या घटनांमध्ये ४० ल [...]
पिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस
नवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे नेते, न्याययंत्रणेतील न्यायाधीश व कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सरकारी संस्थां [...]
टोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा
जगाला हादरवणार्या विषाणूविरुद्ध लढण्याची ईर्षा, जिद्द, विश्वास देणारी ही क्रीडाज्योत या पुढील १७ दिवस टोकियो शहरात सतत धगधगत राहणार आहे. दोनशेहून अधिक [...]