लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांना पगार द्यावा हा आपणच दिलेला आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतला आहे. २९ मार्चला गृहखात्याने लॉकडाऊनच्या क [...]
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार
नवी दिल्ली : पालघर हत्याकांड घडल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर बदनामीकारक वक्तव्य करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक व पत्रकार अर्णब गोस [...]
आकड्यांचा खेळ, हेडलाइन मॅनेजमेंट व कर्जमेळे
कोरोनाचं हे संकट अभूतपूर्व आहे. या काळात सरकारने स्थलांतरित श्रमिकांचे पालक आहोत ही भूमिका निभावली तर नाहीच पण कर्जाचे मेळे लावून त्यांच्या दुर्दशतेक [...]
माझं काय चुकलं
साधारण १५-२० वर्षांपूर्वी टीव्हीवर लागलेलं एक नाटक सहज म्हणून बघायला सुरवात केली आणि त्या नाटकाने अक्षरशः खिळवून ठेवलं आणि सुन्न करणारा परिणाम दिला. ह [...]
स्वदेशी की परदेशी ?
भारतात अनेक कंपन्या उत्पादनासाठी लागणारे बहुतेक सर्व महत्त्वाचे पार्ट चीन किंवा इतर देशातून आयात करत असतात. भारतात त्या कंपन्या फक्त असेंबल म्हणजे जुळ [...]
सर्वांना योग्य प्रतिनिधित्व हाच आरक्षणाचा उद्देश
आरक्षणाचा उद्देश कधीही गरिबांचे आर्थिक सबलीकरण हा नव्हता. सार्वजनिक क्षेत्रातील जातीची मक्तेदारी मोडून काढणे हीच आरक्षणामागील मूळ संकल्पना होती. आर्थि [...]
मोदींनी खिल्ली उडवलेली मनरेगा आता कामी आली
देशात गेल्या सहा वर्षांत जेवढे दुष्काळ पडले व शेतमालाच्या किंमती घसरल्या तेव्हा मनरेगाने मोदी सरकारला हात दिला. वास्तविक २०१५-१६मध्ये मोदींनी संसदेत म [...]
यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेनचा प्रवास मनस्तापाचा
कोरोनाच्या संकटात दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या मराठी परीक्षार्थींसाठी रेल्वेची स्पेशल ट्रेन धावली खरी.. पण या ट्रेनचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठ [...]
तपशीलावर मेहनत, परफेक्शनचा ध्यास असलेला लेखक
रत्नाकर मतकरी केवळ क्रिएटीविटीवर न विसंबता तपशीलावर प्रचंड मेहनत घेणारा लेखक आणि माणूस होता. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती ते एका कागदावर ल [...]
मालेगाव राज्यातील कोरोनाचे ‘ब्लॅक स्पॉट’ !
जगभरासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातील काही शहरे "ब्लॅक स्पॉट" ठरली आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्य [...]