Category: साहित्य

1 2 3 18 10 / 180 POSTS
शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि समष्टी

शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि समष्टी

“जगभरच्या मनुष्य समाजाचा डोलारा त्या त्या देशात शासनसत्ता, बाजार आणि समष्टी या तीन स्तंभांवर सावरला आहे. हे तिन्ही स्तंभ ऐतिहासिक प्रक्रियेत उत्क्रांत [...]
पाचोळा : सामान्य माणसाची शोकात्मिका

पाचोळा : सामान्य माणसाची शोकात्मिका

काही वर्षांपूर्वी मराठी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक व चरित्रकार गो. मा. पवार यांनी ‘पाचोळा’ या कादंबरीचे विस्तृत समीक्षण केले होते. ते समीक्षण ‘द वायर [...]
वंचितांचा साहित्यसंगर पेटविणारा जननायक

वंचितांचा साहित्यसंगर पेटविणारा जननायक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०२ वी जयंती. अण्णाभाऊंचा साहित्याचा पैस फार व्यापक व वैश्विक होता. जगभरात त्यांच्या साहित्याचा चाहता वर्ग दिसून येतो. [...]
नीती + विवेक = माणूस / विज्ञान+ मूल्ये = विवेक / काल, आज आणि उद्या

नीती + विवेक = माणूस / विज्ञान+ मूल्ये = विवेक / काल, आज आणि उद्या

अतिशय भिडस्त, संकोची, प्रसिद्धीपरामुख असलेले नंदा खरे हे छोट्या गटातील गप्पात मात्र कमालीचे मोकळे होतात आणि कुठल्याही वयोगटात सहज मिसळून जातात. अशा चत [...]
लेखक नंदा खरे यांचे निधन

लेखक नंदा खरे यांचे निधन

पुणे : आजच्या काळातील महत्त्वाचा लेखक, असे ज्यांच्याबद्दल सार्थपणे बोलले जाते, असे ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ [...]
एक दिवस मुंबईत

एक दिवस मुंबईत

‘भटकभवानी’ हे पुस्तक म्हणजे समीनाने आयुष्यभर भटकता भटकता केलेल्या चिंतनातील काही परखड असे सत्याचे पुंजके आहेत आणि ते एका निर्भीड सत्यशोधकाच्या भूमिक [...]
वंशश्रेष्ठत्वाला सुरुंग लावणारी साहित्यकृती

वंशश्रेष्ठत्वाला सुरुंग लावणारी साहित्यकृती

‘द ग्रास इज सिंगिंग’ या कादंबरीतील आशयसूत्र वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला सुरूंग लावते. एका टप्प्यावर मेरीसारखी राज्यकर्त्या वर्गातील एक स्त्री हतबल हो [...]
सापेक्षता सांगणाऱ्या माणसासोबतचा सहप्रवास…

सापेक्षता सांगणाऱ्या माणसासोबतचा सहप्रवास…

‘प्रत्यय’ निर्मित ‘आइन्स्टाइन- सापेक्षता सांगणारा माणूस’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले सभागृहात होत आहे. त [...]
वरवरा रावांच्या पुस्तकातील ‘हिंदुत्व’ शब्द पेंग्विनने हटवला

वरवरा रावांच्या पुस्तकातील ‘हिंदुत्व’ शब्द पेंग्विनने हटवला

भीमा-कोरेगांव, एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांनी लिहिलेल्या ‘वरवरा रावः ए रिव्होल्युशनरी पोएट’ या पुस्तकातील ‘हिं [...]
हिंदी साहित्याला पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज – गीतांजली श्री

हिंदी साहित्याला पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज – गीतांजली श्री

आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय लेखिका गीतांजली श्री म्हणाल्या, की मानवामध्ये एकापेक्षा जास्त भाषा जाणून घेण्याची क्षमता आहे. आ [...]
1 2 3 18 10 / 180 POSTS