Category: सरकार
मोदींकडून स्वामीनाथन समितीच्या २५ शिफारशीच लागू
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात देशभर उमटलेल्या शेतकर्यांच्या असंतोषात स्वामीनाथन समितीचा वारंवार उल्लेख येत असतो. काही [...]
‘पैसे द्या अन्यथा १५ हजार गायी रस्त्यावर सोडू’
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंड भागात सध्या गोरक्षण मुद्द्यांवरून राज्य सरकार विरुद्ध पंचायत समिती असा वाद उफाळून आला आहे. गायींच्या संरक्षणा [...]
गोहत्याबंदीबाबत शेतकऱ्यांचे मौन का?
"नवीन कायद्यानुसार गाय किंवा बैल यांच्यासंदर्भातील आर्थिक अंगे महत्त्वाची नाहीत, तर त्यांचे सांस्कृतिक मूल्य सर्वांत महत्त्वाचे आहे. गाय हा आपल्या संस [...]
कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीःशेतकऱ्यांचे मोदींना पत्र
नवी दिल्लीः ३ शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नाही वा पक्षांचा आंदोलनाशी संबंध नाही, असे पत्र अखिल भारती [...]
बंडखोर बेनीवालांचा २६ डिसेंबरला २ लाखांचा मोर्चा
जयपूरः मोदी सरकारच्या ३ शेती कायद्यांना विरोध म्हणून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे [...]
धुमसता पंजाब
कृषी कायद्यांतील तरतुदींच्या साधक-बाधक परिणामांपेक्षा सरकारच्या हेतुबद्दल शंका आणि सरकारवरील अविश्वास हाच मुख्य अडथळा ठरला आहे. [...]
तिन्ही दलांचा एक दिवसाचा पगार पीएम केअरमध्ये जमा
नवी दिल्लीः केवळ सार्वजनिक सरकारी कंपन्या, सार्वजनिक बँका, अन्य सरकारी खात्यांकडून नव्हे तर देशाच्या तिन्ही सैन्यदलातील सैनिकांचे एक वेळचे वेतन कापून [...]
मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात
वाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात ओएलएक्स या वेबसाइटवर केल्याप्रकरणात ४ जणांना शुक्रवा [...]
शेती कायदे स्थगित करावे, सुप्रीम कोर्टाचा तोडगा
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन शेती कायद्यांच्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर चिघळलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन हा त्यांचा मूलभूत हक्क असून तो आम्हाला हिरा [...]
महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक
नवी दिल्लीः २०१६मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारुबंदी लागू केली होती व हे राज्य ‘ड्राय स्टेट’ म्हणून ओळखले जात होते. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल् [...]