Category: राजकारण

1 118 119 120 121 122 141 1200 / 1405 POSTS
३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती

३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती

‘भीष्म ने कहा था, गुरु द्रोण ने कहा था, इसी अन्त:पुर में आकर कृष्ण ने कहा था - ‘मर्यादा मत तोड़ो, तोड़ी हुई मर्यादा कुचले हुए अजगर-सी गुंजलिका में कौर [...]
सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य?

सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य?

१९९८मध्ये काँग्रेसचे देशभर पतन झाले असताना सोनिया गांधी यांना पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले होते व ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. [...]
वाडियाच्या अलादिनचे ‘मिञ’

वाडियाच्या अलादिनचे ‘मिञ’

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विस्फोटानंतर जगभरातल्या अडाणी, मूर्ख, वावदूक लोकांना इतर अडाणी, वावदूक-मूर्खांशी संपर्क साधणे सोपे झाले आणि लवकरच त्यांना [...]
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’

‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’

काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरा [...]
काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?

काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?

आपला पराभव कशामुळे होतो आहे हेच काँग्रेसला समजलेले नाही. हे समजण्यासाठी चिंतन, मनन, मंथन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने चिंतन - मंथन करण्याची परंपराच क [...]
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले

जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले

नोटबंदीप्रमाणेच, ही टोकाची कृती सत्ताधारी गटाकरिता निवडणूकीत लक्षणीय लाभ मिळवून देईल यात शंका नाही. [...]
सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी

सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी

राज्यसभेत सुरुवातीला भाजप आणि मित्रपक्षांच्या हातात काही हुकुमी पत्ते होते. भाजपने लोकसभेऐवजी हा प्रस्ताव व विधेयके राज्यसभेत आणली. हा निर्णय खूप मोजू [...]
काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला

काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला

नवी दिल्ली : राज्यसभेनंतर मंगळवारी जम्मू व काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक लोकसभेत ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर झाले. त्यामुळे जम्मू व काश्मीरचा राज्याच [...]
काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान

काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान

काही काळाकरिता लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ न देणे शक्य आहे, परंतु त्यामुळे राज्यात दीर्घकाळ शांतता प्रस्थापित होईल याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो. [...]
राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश

राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश

भारताच्या सर्व राज्यात जसा विकास झाला आहे तो विकास या राज्यात होणे जरुरी असल्याने हे कलम रद्द करत असल्याचे अमित शहा म्हणाले. [...]
1 118 119 120 121 122 141 1200 / 1405 POSTS