Category: राजकारण
३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती
‘भीष्म ने कहा था, गुरु द्रोण ने कहा था, इसी अन्त:पुर में आकर कृष्ण ने कहा था - ‘मर्यादा मत तोड़ो, तोड़ी हुई मर्यादा कुचले हुए अजगर-सी गुंजलिका में कौर [...]
सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य?
१९९८मध्ये काँग्रेसचे देशभर पतन झाले असताना सोनिया गांधी यांना पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले होते व ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. [...]
वाडियाच्या अलादिनचे ‘मिञ’
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विस्फोटानंतर जगभरातल्या अडाणी, मूर्ख, वावदूक लोकांना इतर अडाणी, वावदूक-मूर्खांशी संपर्क साधणे सोपे झाले आणि लवकरच त्यांना [...]
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
काश्मीर सर्व बाजूंनी कोंडलं गेलंय. श्रीनगरमधील झीरो ब्रीज ते विमानतळ या मार्गावर तुरळक वाहतूक दिसतेय. काही वाहनेच रस्त्यावरून जाताना दिसतायेत. पण शहरा [...]
काँग्रेसला उभे राहण्यासाठी जमीन का सापडत नाही?
आपला पराभव कशामुळे होतो आहे हेच काँग्रेसला समजलेले नाही. हे समजण्यासाठी चिंतन, मनन, मंथन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने चिंतन - मंथन करण्याची परंपराच क [...]
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले
नोटबंदीप्रमाणेच, ही टोकाची कृती सत्ताधारी गटाकरिता निवडणूकीत लक्षणीय लाभ मिळवून देईल यात शंका नाही. [...]
सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी
राज्यसभेत सुरुवातीला भाजप आणि मित्रपक्षांच्या हातात काही हुकुमी पत्ते होते. भाजपने लोकसभेऐवजी हा प्रस्ताव व विधेयके राज्यसभेत आणली. हा निर्णय खूप मोजू [...]
काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
नवी दिल्ली : राज्यसभेनंतर मंगळवारी जम्मू व काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक लोकसभेत ३६७ विरुद्ध ६७ मतांनी मंजूर झाले. त्यामुळे जम्मू व काश्मीरचा राज्याच [...]
काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान
काही काळाकरिता लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ न देणे शक्य आहे, परंतु त्यामुळे राज्यात दीर्घकाळ शांतता प्रस्थापित होईल याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो. [...]
राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश
भारताच्या सर्व राज्यात जसा विकास झाला आहे तो विकास या राज्यात होणे जरुरी असल्याने हे कलम रद्द करत असल्याचे अमित शहा म्हणाले. [...]