२०१७च्या कर्जमाफी नंतरही महाराष्ट्रात ४५०० शेतकर्यांच्या आत्महत्या
मागील पाच वर्षांत ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्यापैकी ३२% आत्महत्यांच्या घटना या कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर घडल्या आहेत. [...]
मला दिसलेलं महाराष्ट्राचं भीषण दारिद्रय
मला दिसलेला दरिद्री महाराष्ट्र हा असा आहे... कोरडा, कंगाल, अर्धपोटी! दुसर्या बाजूला स्मार्ट सिटींची उंच, चकाचक स्वप्ने बघत, जगत असणारा अतिस्थूल (obes [...]
ग्रामीण बंगालमधील मुलींचे लहानपण, बिडी कुस्करते आहे
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तरुण मुलींना शाळा सोडून बिड्या वळण्याच्या कामाला लावले जाते आहे. कारण जर त्या कमावत्या असतील तर त्यांना चांगले स्थळ सांगून येण [...]
नाणार रिफायनरी… आता हे अति झाले!
तिथे गंगासफाई मिशन, नर्मदा परिक्रमा चालवायची आणि इथे नद्या नासवायचे परवाने द्यायचे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी उपाययोजनांचे [...]
महाराष्ट्राची विस्कटलेली राजकीय घडी
एकीकडे लोकशाहीसाठी धोकादायक असणार्या सध्याच्या राज्यकर्त्यांचा पक्ष, दुसरीकडे लोकांमध्ये जाऊन स्वतःला नव्याने घडवण्याची तयारी नसलेले कॉंग्रेस पक्ष, आ [...]
राज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे
राज ठाकरेच्या इशाऱ्याकडे आघाडीनं लक्ष दिलं पाहिजे. अर्थात तो इशारा लक्षात घ्यायचा झाला तर त्याच्या अटी-शर्ती काय असतील त्याचा अंदाज करणे कठीण आहे. पेट [...]
व्हिलेज डायरी भाग ३ – शेतीचं ऑडीट
टनामध्ये विकणाऱ्याचं दुःख - व्यथा ग्रॅममध्ये खरेदी करणाऱ्याला समजत नसतात जाणवत नसतात. [...]
‘दास’ होण्यापेक्षा समृद्ध, संपन्न जीवनाचे ‘पसायदान’ मागावे!
हिंगोली येथे होत असलेल्या, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षी [...]
एका मुस्लिमाला अशोक चक्र मिळते तरी भाजपासाठी समस्त मुस्लिम देशशत्रूच !
नरेंद्र मोदी सरकारने सिटिझनशिप बिलाच्या अनुषंगाने घेतलेल्या पवित्र्यावरून इतर कुठल्याही धर्माचे लोक हे भारताचे नैसर्गिक मित्र आहेत, परंतु मुस्लिम धर्म [...]
माध्यमांनी जेटलींच्या आरोग्याची बातमी का लपवली?
अरुण जेटलींच्या आरोग्याची गंभीरता आणि त्यांचे दीर्घकाळ रजेवर असणे ही अतिशय संवेदनशील माहिती होती. एका मंत्र्यांचे आरोग्य ही एक मोठी बातमी असते. ज्याचे [...]