Author: द वायर मराठी टीम
‘घरोघरी तिरंगा’मुळे देश जात-धर्म विसरून एक झालाः मुख्यमंत्री
मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाले असून यामुळे र [...]
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
मुंबई: पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२ [...]
पिगॅससः एनएसओकडे १२ युरोपीय देशांमधील २२ कंत्राटे
जेरुसलेमः राजकीय नेते, विरोधी पक्ष नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश अशा सर्वांवर हेरगिरी करणाऱ्या वादग्रस्त पिगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ [...]
कर्नाटक हायकोर्टाकडून राज्यातील ‘अँटी करप्शन ब्युरो’ बरखास्त
नवी दिल्लीः लोकायुक्तला कमकुवत करणे आणि भ्रष्ट मंत्री व नेत्यांना संरक्षण दिले जात असल्याचे कारण देत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील भ्रष्टाचार विर [...]
न्यू य़ॉर्कमध्ये सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला
न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्क येथे एका कार्यक्रमादरम्यान माथेफिरूने हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हीडिओह [...]
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावर हल्ला – तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार
गुरुवारी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आत्मघाती गटाच्या बरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी [...]
फी वाढीविरोधात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच
विद्यार्थ्यांच्या मते, आयआयटी बॉम्बे प्रशासनाने विद्यमान पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी ७, ४५० रुपये, नवीन प्रवेश घेणाऱ्या पदवीधरांसाठी ३२,४५ [...]
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान
मुंबई: यंदाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे. गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या झाले [...]
मनुस्मृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिलेः न्यायाधीशांचे मत
नवी दिल्लीः भारतीय प्राचीनग्रंथ मनुस्मृतीने स्त्रियांना समाजात आदराचे स्थान दिले, असे खळबळजनक व वादग्रस्त वक्तव्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [...]
राज्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदत
मुंबईः गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीच्या दु [...]