Category: सरकार
प्रत्येक जिल्ह्यात साकारणार ‘पुस्तकांचे गाव’
मुंबईः राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'पुस्तकांचे गाव” साकारण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यम [...]
‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम शालेय शिक्षण खात्याकडे सुपूर्द
मुंबई: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे [...]
मोफत धान्य पाकिटांवर मोदी, आदित्यनाथ यांचे फोटो
लखनऊ: उत्तर प्रदेशातील रेशनच्या दुकानात गरीबांसाठी मोफत वाटप करण्यात येणार्या डाळ, मीठ व तेलाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उ. प्रदेशचे मुख्यम [...]
‘मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत हा राज्याचा प्रश्न’
नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनातील एकही शेतकरी पोलिस गोळीबारात ठार झाला नाही. त्यामुळे मृत आंदोलक शेतकर्या [...]
कामावर आल्यास निलंबन मागे; परिवहन मंत्र्यांचे आवाहन
मुंबई: विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही [...]
‘बेटी बचाओ’च्या जाहिरातीवर ८० टक्के रक्कम खर्च
नवी दिल्लीः २०१५साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजत गाजत सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ (बीबीबीपी) या योजनेच्या तरतुदीतील ८० टक्के रक्कम जाहि [...]
कोव्हिड मृत्यूः आर्थिक मदतीचे वेबपोर्टल सुरू
मुंबई: कोव्हिड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५० हजार सानुग्रह सहाय्य देण्यातबाबत राज्य सरकारने एक ऑनलाइन वेब पोर्टल (On [...]
दोन वर्षांत काश्मीरात ९६ नागरिक, ८१ जवान ठार
नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० दोन वर्षांपूर्वी रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण् [...]
भारत-रशिया मैत्रीचा पूल कायम
गेल्या काही वर्षात रशिया-चीन यांच्यातील संबंधात वाढ झाली असली तरी त्या दोन्ही राष्ट्रांसाठी ती व्यापारी व राजनैतिक गरज आहे. कारण दोन्ही राष्ट्रांना अम [...]
शेतकरी आंदोलन संपण्याची शक्यता
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन समाप्त होण्याच्या दिशेने हा [...]