शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन गुरुवारी समाप्त होण्याची शक [...]
दोन वर्षांत काश्मीरात ९६ नागरिक, ८१ जवान ठार
नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० दोन वर्षांपूर्वी रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण् [...]
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार
नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्कर दलाचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूतील कोईम्बतूर [...]
भारत-रशिया मैत्रीचा पूल कायम
गेल्या काही वर्षात रशिया-चीन यांच्यातील संबंधात वाढ झाली असली तरी त्या दोन्ही राष्ट्रांसाठी ती व्यापारी व राजनैतिक गरज आहे. कारण दोन्ही राष्ट्रांना अम [...]
शेतकरी आंदोलन संपण्याची शक्यता
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन समाप्त होण्याच्या दिशेने हा [...]
सुधा भारद्वाजांचा जामीन कायम
नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या व वकील सुधा भारद्वाज यांना मिळालेल्या जामिनावर हरकत घेणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याच [...]
एल्गार केस: गडलिंग यांची औषधे तुरुंग प्रशासनाने अडवली
कारागृह अधिकाऱ्यांनी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मूलभूत हक्कही नाकारले आहेत. आवश्यक वैद्यकीय सुविधांपासून ते पाणी पिण्यासाठी सिपर पुरवला [...]
डोवल, रावत, मिश्रांची विधाने लोकशाहीचे विदारक चित्र!
गेल्या आठवड्यात साजरा केलेल्या संविधान दिनाच्या निमित्ताने 'भारताची संकल्पना’ आणि राज्यघटना कोणत्या थरापर्यंत खच्चीकरणाच्या धोक्यात आलेल्या आहेत याची [...]
नागा हत्याकांडः ‘आफस्पा’ मागे घेण्याच्या मागणीस जोर
नवी दिल्लीः नागालँडमध्ये शनिवारी संध्याकाळी १४ मजुरांना ते दहशतवादी असल्याच्या संशयावरून ठार मारल्याच्या घटनेवरून ईशान्य भारतातील काही राज्यात सशस्त्र [...]
आरटीपीसीआर चाचणी आता ३५० रु.त
मुंबई: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आ [...]